Homeताज्या बातम्यादोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले... आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत…

▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का?
▪️ जर स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक नसेल, तर ४८ तासांची नोटीस देऊन एवढी घाई कशासाठी?
▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “सर्वसामान्य ग्राहकांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यात येणार नाहीत.”
▪️ केंद्रीय ऊर्जा मंत्री लोकसभेत सांगतात, “स्मार्ट/प्रीपेड मीटर सर्व ग्राहकांसाठी बंधनकारक नाहीत.”
मग महावितरणचा अट्टाहास नेमका कशासाठी?
नंतर अभ्यास केल्यावर समजले की महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसविण्याचे टेंडर तब्बल ₹१३,८०० कोटींचे देण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

हा निर्णय खरोखर जनहितासाठी आहे का? की काही मोजक्या उद्योगसमूहांना फायदा करून देण्यासाठी?
आज देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, जणू दोन-चार मोठ्या उद्योगपतींना आणखी मोठे करण्यासाठी सामान्य माणसाची सालटी काढली जात आहे, अशी भावना जनतेमध्ये वाढत आहे.
आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न…
स्मार्ट मीटर लागल्यानंतर येणाऱ्या वाढीव बिलांच्या तक्रारी देशभरातून का समोर येत आहेत?
या भीतीचे निरसन सरकारने केले आहे का?
सरकारने जनतेच्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे द्यावीत:
✔️ हा अट्टाहास कशासाठी?
✔️ एवढा खर्च कोणाच्या हितासाठी?
✔️ ग्राहकांची संमती का घेतली जात नाही?
✔️ विरोध करणाऱ्यांना लेखी हमी का दिली जात नाही?

हा स्मार्ट मीटरचा प्रश्न नाही… हा सामान्य माणसाच्या खिशाचा, संमतीचा आणि हक्कांचा प्रश्न आहे.
विचार सामान्यांचे… निर्णयही सामान्यांच्या हिताचेच असायला हवेत.
प्रा, डॉ, विनोद हिम्मतराव गायकवाड
प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र
भारत सरकार विधी न्याय व कंपनी मंत्रालय द्वारा मान्यता प्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन
(ग्राहक संरक्षण)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

0
भुसावळ - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा...

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर...

0
जळगाव : जिल्हा पुरवठा विभागात भ्रष्टाचार, मनमानी, सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असतांना प्रभावहीन प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची गंभीर परिस्थिती असल्याने याबाबत तातडीने चौकशी...

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

0
भुसावळ - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा...

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर...

0
जळगाव : जिल्हा पुरवठा विभागात भ्रष्टाचार, मनमानी, सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असतांना प्रभावहीन प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची गंभीर परिस्थिती असल्याने याबाबत तातडीने चौकशी...
error: Content is protected !!